Monday, November 8, 2010

विश्रांती ........

किती फीरतील रे ;फीरतील खग ;मेघांत..??
दिवसाचा तो ;होता होता अंत..!!
लागेल जीवा ..लागेल छंद घरटयांचा ..
उसलेल मनी ..उसलेल मोह परतीचा...!!


येतील पहा...येतील सांज होताना...
दिसतील जगा ;ते थवे परत येताना...!१


जणू आपणही ;ते विहंग जग भ्रमणारे ...
श्रमल्यावरती ;अन ;घराकडे   वळणारे    ..............
,;..........................हर्षल!!!

No comments:

Post a Comment