विचारोनी बोले विवंचोनी चाले
तयाचेनि संतप्त तेही निवाले
तयाचे पुढे शोक संताप कैंचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !!.....समर्थ रामदास स्वामी !!
या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी !!!
अर्थात "सर्व प्राणी जेंव्हा रात्री निद्रिस्त होतात तेंव्हा संयमी [योगी]जागा असतो.."याला आध्यात्मिक अर्थ मोठा आहे ...असो..
भगवंताने ५००० वर्षांपूर्वी हे सांगितले तेंव्हा ३१ डिसेंबर च्या पार्ट्या होत नव्हत्या ....नाहीतर भगवंत म्हणाले असते...
या "निशा" सर्व भूतानां ;तस्यां जागर्ति मद्यपी !!
तयाचेनि संतप्त तेही निवाले
तयाचे पुढे शोक संताप कैंचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !!.....समर्थ रामदास स्वामी !!
या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी !!!
अर्थात "सर्व प्राणी जेंव्हा रात्री निद्रिस्त होतात तेंव्हा संयमी [योगी]जागा असतो.."याला आध्यात्मिक अर्थ मोठा आहे ...असो..
भगवंताने ५००० वर्षांपूर्वी हे सांगितले तेंव्हा ३१ डिसेंबर च्या पार्ट्या होत नव्हत्या ....नाहीतर भगवंत म्हणाले असते...
या "निशा" सर्व भूतानां ;तस्यां जागर्ति मद्यपी !!
No comments:
Post a Comment