Tuesday, March 6, 2012

गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!

:माझे आवडते वाक्य :----
गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!
राम सीतेला म्हणतो :

संपले भयानक युद्ध 
दंडीला पुरा अपराध 
मावळला आता क्रोध 
मी केले जे ;उचित नृपांते होते..!!

 शब्दांची झाली पूर्ती 
निष्कलंक झाली कीर्ती 
पाहिली प्रियेची मूर्ती 
मी शौर्याने वाकवीले दैवांते..!!!



No comments:

Post a Comment