:माझे आवडते वाक्य :----
गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!
राम सीतेला म्हणतो :
संपले भयानक युद्ध
दंडीला पुरा अपराध
मावळला आता क्रोध
मी केले जे ;उचित नृपांते होते..!!
शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ती
पाहिली प्रियेची मूर्ती
मी शौर्याने वाकवीले दैवांते..!!!
गदिमांच्या गीतरामायणातील एक कडवे..!!
राम सीतेला म्हणतो :
संपले भयानक युद्ध
दंडीला पुरा अपराध
मावळला आता क्रोध
मी केले जे ;उचित नृपांते होते..!!
शब्दांची झाली पूर्ती
निष्कलंक झाली कीर्ती
पाहिली प्रियेची मूर्ती
मी शौर्याने वाकवीले दैवांते..!!!
No comments:
Post a Comment